भाग ५
८. चंद्रगुप्त दुसरा (३७५ एडी - ४१४ एडी): हा समुद्रगुप्ताचा मुलगा. त्याच्या शौर्य आणि पराक्रमामुळे तो विक्रमादित्य म्हणून ओळखला जाऊ लागला. बंगाल आणि पूर्वेकडील अनेक राज्यांचा त्याने पराभव केला. प्रसिद्ध कवी कालिदास हा त्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. त्याचे राज्य एक समद्ध राज्य मानले जाते. गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो.


No comments:
Post a Comment